- पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (१९/४/१९८१)
"विधायक कार्यकर्ता आणि शासनयंत्रणा यांच्या कर्तुत्वाचा सुरेख संगम म्हणजे हे सागरेश्वर अभयारण्य"
- यशवंतराव चव्हाण (१९/३/१९८०)
"I am happy to find that there are people like you in Maharashtra who are genuinely interested in the preservation of its flora and fauna".
- Ex. Governor of Maharashtra I.H.Latif (11/6/1983)
"राजेश्री धो.म.मोहिते यांच्यावर हि महाराष्ट्र भूमी आणि महाराष्ट्राची भाग्यभवानी सदैव प्रसन्न राहील".
- बाबासाहेब पुरंदरे
"ज्यांची हृदये झाडांची, त्यानांच फक्त फुले येतात तेच वाढतात प्रकाश पितात, तेच ऋतू झेलतात".
- मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment